एखादी व्यक्ती जे मनात असेल ते बोलते , भय न बाळगता आणि नम्रतेने तर ती वाईट का ठरते ?
एखाद्याच्या मनाशी का आपण एवढे एकरूप होतो जिला आपल्या भावनांची जराही कदर नसते ?
हे जीवन सतत अशी दु:ख देतय सावरण शक्क्यच नाही तरी का जीवन जगतोय कळतच नाही
माझ माझ अस करण्यात का मी आयुष्य जगावं ? पण इतराना आपल मानावं तर ते का अचानक बदलतात
मी काय ठरवलंय कुठे जाणार काय करणार हे जर त्या नियतीने आधीच ठरवलंय तर मी कसला विचार करून दुखी होतोय
काय याच जिवनाच अंतिम फलित साधणार आहे
सगळे बदलत गेले परिस्थितीनुसार मी ठाम राहिलो तर मला असमाधान का वाटावं जर माझी तत्व ही देवाच्या नजरेत आदर्श आहेत
एखाद्याच्या मनाशी का आपण एवढे एकरूप होतो जिला आपल्या भावनांची जराही कदर नसते ?
हे जीवन सतत अशी दु:ख देतय सावरण शक्क्यच नाही तरी का जीवन जगतोय कळतच नाही
माझ माझ अस करण्यात का मी आयुष्य जगावं ? पण इतराना आपल मानावं तर ते का अचानक बदलतात
मी काय ठरवलंय कुठे जाणार काय करणार हे जर त्या नियतीने आधीच ठरवलंय तर मी कसला विचार करून दुखी होतोय
काय याच जिवनाच अंतिम फलित साधणार आहे
सगळे बदलत गेले परिस्थितीनुसार मी ठाम राहिलो तर मला असमाधान का वाटावं जर माझी तत्व ही देवाच्या नजरेत आदर्श आहेत

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home