Friday, 23 January 2015

जेवण  करवत  नाही न काही  खायला जात  कारण  कित्त्येक  लोक उपाशी  झोपतायत  ?
कित्त्येकाना  नाहीत घर राहायला
कित्त्येक  जण  दारुड्या  बापाचं , नवऱ्याचा  मार खातायत ?
कित्त्येक  जण  शारीरिक  , मानसिक  दुखण्यात  होरपळतायत ,
कित्त्येक  जण  मन मारत  दिवस  ढकलतायत  पण  मरण येण्याची  वाट  पाहूनही  मरण येत नाहीये

अमेय तू कोण रे तीसमारखां लागुन  गेलायस ?
तुझी  लायकी नाही जगायची , गो टू  हेल  

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home