Tuesday, 22 September 2015

कोणी दुखात असेल तर आपण कधीच सुखात नाही राहू शकत किंबहुना समाधानी नाही राहू शकत त्यामुळे हे परमेश्वरा सर्वाना भौतिक सुख असो का नसो पण समाधानी बनव वा बनेलच अस मन दे, नाहीतर मन देउच नको  रोबोट , एलियन बनव .
कोणाच्या बोलण्याचे टोन , स्वर त्यावरून मन दुखतात . मिनिटा गणिक अशांतता पसरलीय जीवनात . एका क्षणाचा नेम नाही कोण कधी , किती  जगेल ? का तरी ह्या  द्वेष भावना तिरस्कार आहेत जगात कळत  नाही . मला स्वार्थी  जग नकोय , वाटत संपवावं हे आयुष्य , मरून जाव एकदाच अस उदास रहात जगण्यापेक्षा . मला धोका नव्हता द्यायचा तिनी , तिनी माझ्या पाठवलेल्या टेक्स्टचे स्क्रीन shots  घेऊन इमेल पाठवायचे नसते माझी बदनामी करत गावभर , मी विश्वासाने तिला बोललो तर माझ्या माघारी सांगत सुटली गाऱ्हाणे . बर झाल  नको तसला फालतू ग्रुप , आयुष्यात कोण्या ह्या अशा लबाडांना भेटायचं नाही . डोम्बल्याचा  खानदानी कट्टा म्हणे .

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home